Posts

Showing posts from September, 2022

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माता आहेत* *- निरंजन जाधव सर

Image
* विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माता आहेत*    *-  निरंजन जाधव सर.* *= ==============================*     दि 27 सप्टेंबर 2022 ला *साठेगाव* ता सिंदखेड राजा जि बुलडाणा येथे वर्षावास परिक्रमेत धम्म कार्याचा एक भाग म्हणून भेट दिली असता स्मृतिशेष मेजर देवराव झोटे यांच्या चवथ्या स्मृतिदिनी *प्रा. शाळा साठेगाव* मधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांचे सुपुत्र शिक्षक आयु अनिल झोटे यांनी *मिक्स शै साहित्य* वितरित करून त्यांना अभिवादन करण्यात केले.        दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तमाम बौद्धांचा स्वाभिमान,निर्भीड जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* यांच्या जागतिक धम्म कार्याने प्रभावित होऊन आणि सन्मा.राज्य कार्यकरिणी यांच्या प्रेरणेने,आयु आर एन घेवंदे जि अध्यक्ष यांच्या गाव तेथे शाखा वातावरण निर्मितीसाठी *विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी केलेले उतुंग कार्य आणि भारत बौद्धमय करण्यासाठी दहा उद्दिष्टांचा दाखवलेल्या मार्गाची वाटचाल,व त्यासाठी गावोगावी संस्थेच्या शाखा गठीत करून...

दसरा मेळावा भगवान भक्तिगड सावरगांव घाट 2022* निमित्ताने आज जळगाव ता.सिंदखेड राजा येथून डॉ. सुनिल तोतारामजी कायंदे यांनी जनसंवाद बैठकिची सुरवात

Image
समाधान भालेराव बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी * दसरा मेळावा भगवान भक्तिगड सावरगांव घाट 2022* निमित्ताने आज जळगाव  ता.सिंदखेड राजा येथून डॉ. सुनिल तोतारामजी कायंदे  यांनी जनसंवाद बैठकिची सुरवात करून तसेच दसरा  मेळावा 2022 च्या पोस्टर चे अनावर केले व 05 ऑक्टोबर 2022 रोजी पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या दसरा  मेळाव्या साठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  केले कॅमेरा लेन्स जळगाव  शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र

वर्षावास परिक्रमेत जागतिक धम्मपरिषदेचा इतिहास केला विषद

Image
* 🔸 वर्षावास परिक्रमेत जागतिक धम्मपरिषदेचा इतिहास केला विषद 🔸* *==============================*     दि 26 सप्टेंबर 2022 ला *समता नगर देऊळगाव राजा* जि बुलडाणा येथे वर्षावास परिक्रमा धम्म प्रचार, प्रसाराचा एक भाग म्हणून भेट संपन्न.      दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तमाम बौद्धांचा स्वाभिमान,निर्भीड जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* यांच्या जागतिक धम्म कार्यावर विश्वास ठेवून आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने व जि अध्यक्ष आयु आर एन घेवंदे यांच्या गाव तेथे शाखा आव्हानानुसार वर्षावास परिक्रमेत जागतिक धम्म परिषदेच्या इतिहासाचे निरंजन जाधव सर प्रवक्ता जि बुलडाणा यांनी विश्लेषण करून मातृसंस्थेची गाव तेथे शाखा स्थापन करण्याचे आव्हान केले.  या प्रसंगी ता अध्यक्ष आयु हिम्मतराव जाधव, आयु रमेश हंबीर शहर अध्यक्ष देऊळगाव राजा, आयु अशोक झिने मा विस्तार अधिकारी, आयु देविदास उबाळे मा मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु देविदास उबाळे यांनी तर आभार आयु अनिल झोटे यांनी मानले.    सरणत्तय गाथे ...

गावोगावी दि बुद्धिस्ट सो.ऑफ इंडियाच्या शाखा गठीत करा

Image
*🔸 गावोगावी दि बुद्धिस्ट सो.ऑफ इंडियाच्या शाखा गठीत करा🔸* *==============================*      * विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी* स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या घटने मध्ये भारत बौद्धमय करण्यसाठी जि *दहा उद्दिष्टे* दिलेली आहेत ती घरोघरी पोहचवण्यासाठी गावोगावी संस्थेच्या शाखा गठीत करण्याचे आवाहन पुण्यानुमोदन प्रसंगी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करतांना निरंजन जाधव सर,जि प्रवक्ता बुलडाणा यांनी केले.     दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तमाम बौद्धांचा स्वाभिमान,जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* यांच्या जागतिक धम्म कार्यावर विश्वास ठेवून आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने व आयु आर एन घेवंदे साहेब,जि अध्यक्ष यांच्या गाव तेथे शाखा आव्हानानुसार कार्यरत निरंजन जाधव सर यांनी दि 25 सप्टेंबर 2022 ला *विश्वशांती बुद्धविहार* वैशाली नगर सावंगी झोटे ता सिंदखेडराजा जि बुलडाणा येथे पुण्यानुमोदन संस्कार विधी पार  पाडतांना विविध गावावरून आलेल्या बहुसंख्य धम्मबांधवांना *मातृसंस्थेप्रति* असणारी जबादारी आणि धम...

वर्षावास परिक्रमेत संस्थेच्या दहा उद्दिष्टांवर चर्चा🔸* *===============================*

Image
*🔸 वर्षावास परिक्रमेत संस्थेच्या दहा उद्दिष्टांवर चर्चा🔸* *= ==============================*    दि 24 सप्टेंबर 2022 ला *तक्षशिला बुद्धविहार लोणी गवळी* ता मेहकर जि बुलडाणा येथे धम्म प्रचार, प्रसाराचा एक भाग म्हणून वर्षावास परिक्रमेची भेट संपन्न .     दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष, *विश्वरत्न,बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या* विचाराचे समर्थ वारसदार तमाम बौद्धांचे जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने,आयु आर एन घेवंदे जि अध्यक्ष यांनी केलेल्या आव्हानानुसार गाव तेथे शाखा वातावरण निर्मिती साठी निरंजन जाधव सर प्रवक्ता जि बुलडाणा यांनी वर्षावास परिक्रमा भेटीत उपस्थितांना *धम्मदूत आणि बौधाचार्य* यातील फरक सांगून लावा *विधी आणि कमवा निधी* म्हणजे *धम्मदान* या गोंडस नावाने समाजाची पिळवणूक करणाऱ्या पासून सावध राहण्याचे आव्हान करून *भारत बौद्धमय* करण्यासाठी *विश्वरत्नाने* दिलेल्या मातृसंस्थेच्या दहा  उद्दिष्टांवर चर्चा घडवून ग्राम शाखा गठित करून संस्थे...

सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Image
सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा  शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र मुख्य संपादक विलास साळवे मुंबई

🔸वर्षावास भेटीत 22 प्रतिज्ञावर चर्चा🔸

Image
* 🔸 वर्षावास भेटीत 22 प्रतिज्ञावर चर्चा🔸 * *= ===============================*    दि 22 सप्टेंबर 2022 ला बौद्ध संस्कृती आणि विधायक समाजाभिमुख धम्म उपक्रमात सातत्य जपणासरे, बुद्धविहार संकल्पना तंतोतंत कृतीत उत्तरवणारे  *लुंबिनी बुद्धविहार*, लुंबिनी नगर बुलडाणा येथे वर्षावास परिक्रमेत धम्मकार्याचा एक भाग म्हणून भेट दिली.     दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष भारतातील तमाम बौद्धांचा बुलंद आवाज,स्वाभिमान आणि निर्भीड जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी व आयु आर एन घेवंदे जि अध्यक्ष यांच्या आव्हानानुसार गाव तेथे शाखा वातावरण निर्मिती म्हणून वर्षावास परिक्रमेत निरंजन जाधव सर जि,प्रवक्ता,बुलडाणा यांनी येऊ घातलेल्या नवोरात्रोत्सव पर्वामध्ये आपली मूळ *बौद्ध संस्कृती सोडून काही बुद्धिस्ट महिला अंधश्रध्दा व अज्ञानामुळे उपासतापास ला बळी पडतांना आढळतात.त्यांना *विश्वरत्न बोधिसत्व  डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती दिनी दिलेल्या 22 प्रतिज्ञापैकी असलेली नंबर तिन ची  प्रतिज्ञा,*मी गौरी गणपती, इ.हिंदूधर्मातील...

नऊ कोटींचा नाही एकशे पस्तीस कोटींचा राजा🔸* *================================

Image
* 🔸नऊ कोटींचा नाही एकशे पस्तीस कोटींचा राजा🔸* *================================*     दि 21 सप्टेंबर 2022 ला *तालुका प्लेस जळगाव जामोद* जिल्हा बुलडाणा येथे  *धम्म कार्याचा* एक भाग म्हणून वर्षावास परिक्रमा  भेट संपन्न.      दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, राष्ट्रीय अध्यक्ष भारतातील तमाम बौद्धांचा बुलंद आवाज आणि स्वाभिमान तथा निर्भीड जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेव,*यांच्या जागतिक नेतृत्वाखाली कार्यरत आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने व आयु आर एन घेवंदे जि अध्यक्ष यांच्या  आव्हानानुसार गाव तेथे शाखा, संवाद करण्यासाठी निरंजन जाधव सर प्रवक्ता जि बुलडाणा यांनी वर्षावास परिक्रमा भेटी दरम्यान मनोगत व्यक्त करतांना विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य केवळ नऊ कोटी दलितांपुरते मर्यादित नाही तर भारताच्या एकशे पस्तीस कोटी भारतीयांसाठी समर्पित होते. साऊथ ब्युरो कमिशन साक्ष मताधिकार,सायमन कमिशन साक्ष,रिझर्व्ह बँक,समान काम समान वेतन, कामाचे आठ तास,अमेरिकेतील टेनेसी व्हॅली कालव्याच्या धर्तीवर ब्रह्मपुत्रा नदी,कोसी नदी प...

कोणत्याही उद्योजकासाठी १००० कोटींच्या क्लबमध्ये समावेश होणं हे एक स्वप्नच असतं. मात्र एका तरुणाने वयाच्या अवघ्या १९ वर्षातच हे स्वप्न साकार करून दाखवलं आहे.

Image
कोणत्याही उद्योजकासाठी १००० कोटींच्या क्लबमध्ये समावेश होणं हे एक स्वप्नच असतं. मात्र एका तरुणाने वयाच्या अवघ्या १९ वर्षातच हे स्वप्न साकार करून दाखवलं आहे. झेप्टो या कंपनीचा संस्थापक कैवल्य वोहरा हा भारतातील सर्वात कमी वयाची व्यक्ती आहे ज्याने १००० कोटींच्या क्लबमध्ये आपली जागा तयार केली आहे. कैवल्य वोहरा हा भारतातील सर्वांत कमी वयाचा उद्योजक आहे, ज्याची एकूण संपत्ती १००० कोटींच्या घरात आहे. आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२२ नुसार कैवल्य वोहरा हा सर्वात तरुण व्यक्ती आहे जो १००० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये कैवल्य वोहराचा क्रमांक १,०३६ आहे . कैवल्यने २०२० मध्ये त्याचा पार्टनर आदित पालिचासह झेप्टोची स्थापना केली. आदित पालिचा २० वर्षांचा असून त्यांची एकूण संपत्ती १२०० कोटी आहे. आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२२ नुसार, आदित पालिचाची रँक संपूर्ण भारतात ९५० आहे कैवल्य वोहरा आणि आदित पालिचा दोघेही स्टँडफोर्डचे विद्यार्थी होते. दोघांनीही अभ्यास सोडून व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. दोघांनी कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यास केला आहे. झेप्टो सुरू करण्य...

*🔸दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या शाखा गावोगावी स्थापन करा🔸

Image
* 🔸दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या शाखा गावोगावी स्थापन करा🔸* *============≠================ ==*   दि 21सप्टेंबर 2022 ला आरास ले आऊट बुलडाणा येथे निरंजन जाधव सर प्रवक्ता जिल्हा बुलडाणा यांनी पुण्यानुमोदन कार्यक्रम विधिवत साजरा केला .          * स्मृतिशेष शांताबाई श्रीराम गवई* यांना दि 17 सप्टेंबर 2022 ला सकाळी हृदय विकाराचा तीव्र झटका आला, आणि त्यातच त्यांचा वयाच्या 83 व्या वर्षी दुःखद निधन झाले.      अश्या प्रसंगी श्रद्धांजली वाहण्यासाठी गावोगावचे सोयरे आवर्जून  उपस्थित असतात म्हणून निरंजन जाधव सर यांनी धम्म प्रचार प्रसाराचा एक भाग म्हणून मातृसंस्थेच्या शाखा गावोगावी गठीत करण्याचे आव्हान करून भारतातील तमाम बौद्धांच स्वाभिमान राष्ट्रीय अध्यक्ष *आद राजरत्न आंबेडकर साहेब* यांनी भारतातील बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यासाठी घेतलेल्या भूमिकांचा उहापोह श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करतांना केले.             सामूहिक मूक श्रद्धांजली देऊन शेवटी सरणत्तय गाथे नंतर उपस्थित धम्मबांधवांना भोजन देण्यात आ...

लोकशिक्षण संस्था किनगावराजाच्या शिरपेचात मानाचा तुरा *

Image

वर्षावास भेटीत शाखा गाठीतसाठी चर्चा🔸*

Image
*🔸 वर्षावास भेटीत शाखा गाठीतसाठी चर्चा🔸* *===============================*     दि 19 सप्टेंबर 2022 ला *मैत्रेय बुद्धविहार*,नागसेन नगर बुलडाणा येथे धम्म प्रचार, प्रसाराच्या सातत्यातील एक भाग म्हणून वर्षावास भेट संपन्न.     दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारतातील तमाम बौद्धांचा स्वाभिमान *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब, विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारचे समर्थ वारसदार,यांच्या जागतिक नेतृत्वाखाली आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने व जि अध्यक्षआयु आर एन घेवंदे यांच्या गाव येथे शाखा आव्हानानुसार वर्षावास भेटीत वार्ड शाखा गठीत करण्यासाठी चर्चा करत असतांना निरंजन जाधव सर प्रवक्ता जि बुलडाणा यांनी धम्मदूत आणि बौधाचार्य मधील बौद्ध संस्कृतीतील मूलभूत फरक .बौध्द साहित्य,इतिहास व धम्म संस्कृती नुसार स्थान व महत्व आणि बुद्धिस्ट राष्ट्रामध्ये धम्मकार्य करणाऱ्या उपासकांसाठी वापरले जाणारे संबोधन म्हणजे धम्मदूत होय.  *बुद्ध आणि त्यांचा धम्म* या पवित्र ग्रंथामध्ये पाचव्या खंडातील तिसरा भाग पान नंबर *361* वर *धम्मदूत* या विषयी...

🔸दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची आता झारखंड मध्ये मुसंडी🔸*

Image
*🔸 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची आता झारखंड मध्ये मुसंडी🔸* *===============================*          दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थापक अध्यक्ष, *विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर, विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष भारतातील तमाम बौद्धांचे स्वाभिमानी जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब*.यांनी स्वतः व्यस्तते मधून अमूल्य वेळ काढून झारखंड या राज्यामध्ये राज्य कार्यकारीणी गठीत केलेली आहे. या अगोदर काश्मीर मध्ये सुद्धा *आद  राजरत्न आंबेडकर साहेबांच्या* नेतृत्वाखाली संस्थेने आपले पाय रोवलेले आहेत.         तत्कालीन ट्रस्टी पी जि ज्योतिकर यांनी *सन्मा.आंबेडकर* हे नाव भारतीय बौद्ध महासभेच्या पटलावर कुठेच राहू  नये या आकसापोटी चेंज रिपोट मध्ये चंद्रबोधी पाटील यांना राष्ट्रीय अध्यक्ष दाखवले.        आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून *सन्मा.आंबेडकर* नावच कायम रहावे म्हणून तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष *आद अशोकराव मुकुंदराव आंबेडकर यांनी ज्योतिकरांना कोर्टात आव्हान दिले, परंतु त्यांची बायपास सर्जरी झाल्यामुळे त...

जळगाव आणि पिंपळाच्या मध्ये असलेली आमना नदी या आमना नदीमधून नेहमी शेतकऱ्यांना कसरत करून जवलागत

Image
जळगावच्या आणि पिंपळगावच्या मधामध्ये असलेली ही एक आमना नदी वाहते या नदीमुळे शेतकऱ्यांना जनावरांना शाळेच्या विद्यार्थ्यांना व सर्व नागरिकांना या नदीतून जाण्यासाठी तकलीफ होते आणि गेले दहा ते बारा दिवस विद्यार्थ्यांचे शाळा ही सुद्धा बंद आहे पाचवी ते आठवी पर्यंत शाळा विद्यार्थ्यांना जाताही सुद्धा येत नाही पिंपळगावच्या लोकांची जमीन जळगावच्या शिवारामध्ये आहे आणि जळगावच्या लोकांची जमीन पिंपळगावच्या  शिवारामध्ये आहे पडित पडू लागल्या केवळ नदीमुळे आहे तरी यांना रोजच या आमना नदीच्या पात्रातून कसरत करून जावं लागतं जीव मुठीत धरून जावं लागतं हे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून रोजचच आहे असं पावसाळा लागला की सुरुवात होते नदीच्या पात्राल अचानक पाण्यात पाणी येते विद्यार्थी शाळेतून येत असतात एखाद्या वेळेस छोटे छोटे शाळेचे विद्यार्थी या पाण्यातून नेहमीच जान यन करावं लागत जळगावच्या आणि पिंपळगावच्या  नदीच्या पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशी शिंदे सरकारला आमची सर्व नागरिकांची विनंती आहे की आमच्या जळगावच्या नदीच्या पुलाचे काम यंदा मार्गे लावा अशी दोन्ही गावच्या नागरिकांची अपेक्षा आहे शिवनेरी टुड...

*🔸धम्म परिषदेची आवश्यकता भाग-६९*

Image
*🔸 धम्म परिषदेची आवश्यकता भाग-६९* *===========================*     *असे म्हणतात की, शेवटी सत्याचाच विजय होतो.*   परंतु सत्याचा विजय सहजासहजी होत नसतो.सत्याला अनेक कसोट्याला सामोरे जावे लागत असते.तेंव्हा कुठे सत्य तावून सुलाखून निखरत असते. मात्र ते अत्यंत टिकाऊ, काँक्रीट,निर्भीड, सडेतोड,नितळ आणि पारदर्शक असते.    दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष *आद राजरत्न आंबेडकर साहेब*,भारतासहित संपूर्ण जगाला निक्षून सांगत आहेत की,आपल्या उद्धारासाठी,कल्याणासाठी आणि भारत बौद्धमय करण्यासाठी मातृसंस्थेच्या घटनेमध्ये *विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी* दहा उद्दिष्टे दिलेली आहेत.  अजूनही त्या दहा उद्दिष्टांवर आपण निष्ठेने कार्य केले तर भारत काय संपूर्ण जग बौध्दमय झाल्याशिवाय राहणार नाही.              *आद राजरत्न आंबेडकर साहेब,अहोरात्र वर्षाचे *365* दिवस कोणत्याही प्रकारची उसंत न घेता आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ही उद्दिष्टे घरा - घरात पोहचवीत आहेत.परंतु चिमणी ज्या प्रमाणे आपल्या पिलांसाठी चोचीत चारा घेऊ...

माझी माती माझी माणस.*

Image
                 * माझी माती माझी माणस.*.                                      ठाणे कोर्ट येथे आज दुपारी का कामानिमित्त   बुलढाणा येथूनडवोकेट श्री.विनोद पाटील,श्री.सुबोध गिऱ्हे,श्री.संजय उमरकर व त्यांचे मित्र ही प्रतिष्ठित मंडळी आली होती .त्यांनी वऱ्हाडी मिसळचा बोर्ड पाहिला व आत मध्ये आले आणि विचारलं की येथील मालक हे विदर्भाचे आहेत का? तेव्हा त्यांना सांगण्यात आले की हो मालक हे विदर्भातील देऊळगाव राजा येथील आहेत. त्यांनी हॉटेल मधून माझा मोबाईल नंबर घेतला व मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मी बाहेर असल्यामुळे अर्ध्या तासात आलो असे त्यांना सांगितले. भेटीदरम्यान त्यांनी माझी आपलुकिने चौकशी केली व माझं भरभरून कौतुक केलं विदर्भातून एवढ्या लांब येऊन आपण आज 39 शाखा उभ्या केल्या .आणि आपल्या भागातील कित्येक बेरोजगार तरुणांना रोजगार दिला. आम्हाला आपल्याबद्दल खूप सार्थ अभिमान आहे.मला आज खूप छान वाटलं कारण माझ्या जिल्ह्यातील माझ्या माणसांनी केलेले हे कौतुक...

छोट्या छोट्या कार्यक्रमातील धम्म प्रचार प्रसार कार्य

Image
*🔸 छोट्या छोट्या कार्यक्रमातील धम्म प्रचार प्रसार कार्य🔸* *==============================*     दि 15 सप्टेंबर 2022 ला पळसखेड नागो ता + जि बुलडाणा येथे धम्म नियमानुसार,धम्म संस्कृती प्रमाणे विधिवत पुण्यानुमोदन कार्यक्रम संपन्न.     *स्मृतिशेष लक्ष्मण फकिरा मानकर* यांचे दि 11 सप्टेंबर 2022 ला सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानेने  दुःखद निधन झाले,मृत्यू समयी त्यांचे वय 52 वर्षाचे हाते.      दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया   जिल्हा बुलडाणा प्रवक्ता *निरंजन जाधव  सर* यांनी हा संस्कार विधी विधिवत पार पाडला.       या प्रसंगी राजर्षी शाहू महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष *सन्मा.संदीप शेळके साहेब* यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करून शाहू परिवारामार्फत स्मृतिशेष लक्ष्मण मानकर शाहू परिवाराचे एक घटक म्हणून *एक लाख तीन हजार रुपये चेक* सानुग्रह सहकार्य केले.मालगणी येथील वंचीत ब आ नेते आयु वाकोडे साहेब यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.            निरंजन जाधव सर यांनी श्रद्धांजली अर्पण करतांना *करा विधी...

वर्षावास भेट आणि जनगणनेत बौद्ध नोंदी बद्दल

Image
*🔸 वर्षावास भेट आणि जनगणनेत बौद्ध नोंदी बद्दल च र्चा🔸* *===============================*         दि 14 सप्टेंबर 2022 ला विश्वशांती बुद्धविहार मच्छि ले आऊट बुलडाणा येथे धम्म प्रचार प्रसाराचा एक भाग म्हणून वर्षावास भेट कार्यक्रमाची आणखी एक भेट संपन्न .       दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारतातील तमाम बौद्धांचा बुलंद आवाज आणि स्वाभिमान, निर्भिड जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब,विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या* विचाराचे समर्थ वारसदार यांच्या जागतिक धम्म कार्याने प्रभावित आणि सन्मा.राज्य कार्यकारीणीच्या प्रेरणेने व जि अध्यक्ष आयु आर एन घेवंदे यांच्या  गाव तेथे शाखा आव्हान प्रमाणे  आज मच्छि ले आऊट येथे वार्ड शाखेच्या वातावरण निर्मितीसाठी  मार्गदर्शनात,जनगणनेच्या फॉर्म मध्ये धर्माच्य कॉलम  मध्ये *बौध्द* लिहून मातृभाषे नंतरची  आवडती भाषा कॉलम मध्ये भाषा म्हणून पाली भाषेचा उल्लेख करण्याविषयी , निरंजन जाधव सर,प्रवक्ता जि बुलडाणा यांनी मार्गदर्शन केले .    या प्रसंगी परिसरातील...

तो बोधिवृक्ष झालाय आता एका वर्षाचा🔸*

Image
*🔸 तो बोधिवृक्ष झालाय आता एका वर्षाचा🔸* * ===============================*  दि 13 सप्टेंबर 2022 ला बुलडाणा जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू असलेले *महाबोधी बुद्धविहार धम्मगिरी* च्या मुख्य गेटवरील दिमाखात डोलत असलेल्या बोधिवृक्षाचा पहिला वाढदिवस सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून केला साजरा.            दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, भारतातील तमाम बौद्धांचा बुलंद आवाज,स्वाभिमानी, निर्भीड जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* *दि 13 सप्टेंबर 2021 ला जिल्हा कार्यकारीणी गठीत करण्यासाठी बुलडाणा* येथे आले असता कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून *बुद्धविहाराच्या* पवित्र प्रांगणात कायमस्वरूपी स्मृती रहावी ,*आद साहेबांचे जागतिक धम्मकार्य डोळ्यासमोर असावे, चिरंतर एक ज्वलंत प्रेरणा आम्हा कार्यकर्त्यांना धम्मकार्य करण्यास अहोरात्र सजग राहण्यासाठी *आद राजरत्न आंबेडकर साहेबांनी* आपल्या *मंगल हस्ते एक बोधिवृक्ष* रोपित केला होता.          तो *बोधिवृक्ष* आता एक वर्षाचा झालेला आहे.त्याचा साधा परंतु फारमोठ्या वै...

पवित्र पौर्णिमेच्या पर्वावर खिरदान व विहारास ग्रंथ भेट🔸* *=

Image
* 🔸पवित्र पौर्णिमेच्या पर्वावर खिरदान व विहारास ग्रंथ भेट🔸* *===============================*   दि 09 सप्टेंबर 2022 श्रावस्ती बुद्धविहार बहुउद्देशीय संस्था वाघापूर ता चिखली जि बुलडाणा भाद्रपद पौर्णिमेच्या पवित्र पर्वावर *आयु अल्काताई अशोक ठोंबरे* यांनी वर्षावास निमित्ताने खिरदान वाटप केले.      उपस्थितांना सामूहिकपणे बुद्धविहारास,मूकनायक फाऊंडेशन प्रमुख *आद सतीश भाऊ पवार साहेब* यांनी उपलब्द करून दिलेला *बुद्ध आणि त्यांचा धम्म* हा पवित्र ग्रंथ भेट दिला.      दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तमाम बौद्धांचा बुलंद आवाज *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब, *विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे* समर्थ वैचारिक वारसदार यांच्या जागतिक नेतृत्वाखाली,सन्मा.राज्य कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने जि अध्यक्ष *आयु आर एन घेवंदे साहेब* यांच्या सोबत कार्यरत निरंजन जाधव सर,प्रवक्ता जि बुलडाणा यांनी या पर्वावर अवचित्य साधून संस्थेच्या दहा उद्दिष्टे व भारतातील तमाम  बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था प्रस्थापित करणे या वर मार्गदर्शन केले.     य...

जीवन विकास विद्यालय दुसरबीड येथे गणेश उत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले

Image

जीवन विकास विद्यालय दुसर बीड या ठिकाणी गणेशोत्सव निमित्त क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

Image
जीवन विकास विद्यालय दुसर बीड या ठिकाणी गणेशोत्सव निमित्त क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने मध्ये  पाच ते बारा या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला . वर्ग 10 चे विद्यार्थी कबड्डी खेळताना. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक भांगे सर, विज्ञान शिक्षक दिलीप काकडे, सर राजेश शिर्के सर प्राध्यापक मोरशिंगे सर ,आर.यु. देशमुख सर श्री दहातोंडे सर. उपस्थित होते. क्रीडा शिक्षक श्री जी. एस.देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन विकास विद्यालय दुसरा बीडमध्ये अनेक स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये स्लो सायकलिंग  स्पर्धा, तीन पायाची शर्यत, खोखो, ई. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते